100%(6)100% menganggap dokumen ini bermanfaat (6 suara)
2K tayangan70 halaman
भारतवर्षाच्या सांस्कृतिक वाङ्मयात महाभारताचे अपरंपार महत्त्व आहे. वेदांच्या खालोखाल महाभारताला पूज्य मानले जाते.
महाभारताला History of Indian Literature एवढेच नव्हे तर rather a whole literature असे Dr. Winter Nitz म्हणतो. श्री. बाळशास्त्री हरदास यांनी महाभारतावरील व्याख्यानांतून महाभारतातील मुख्य मुख्य पात्रांचे, मूळ श्लोकांचे पुरावे देऊन, अलौकिकपणे यथार्थ चरित्र प्रकटन केले आहे. पुस्तकाचा आकार मोठा असल्यामुळे त्याचे भाग पाडून येथे उद्धृत करण्यात येत आहे.
ह्या भागात महाभारताचे टीकाकार, त्यावरील आक्षेप व त्याकाळचे सांस्कृतिक जीवन या विषयांवरील व्याख्याने आहेत.
भारतवर्षाच्या सांस्कृतिक वाङ्मयात महाभारताचे अपरंपार महत्त्व आहे. वेदांच्या खालोखाल महाभारताला पूज्य मानले जाते.
महाभारताला History of Indian Literature एवढेच नव्हे तर rather a whole literature असे Dr. Winter Nitz म्हणतो. श्री. बाळशास्त्री हरदास यांनी महाभारतावरील व्याख्यानांतून महाभारतातील मुख्य मुख्य पात्रांचे, मूळ श्लोकांचे पुरावे देऊन, अलौकिकपणे यथार्थ चरित्र प्रकटन केले आहे. पुस्तकाचा आकार मोठा असल्यामुळे त्याचे भाग पाडून येथे उद्धृत करण्यात येत आहे.
ह्या भागात महाभारताचे टीकाकार, त्यावरील आक्षेप व त्याकाळचे सांस्कृतिक जीवन या विषयांवरील व्याख्याने आहेत.
Hak Cipta:
Attribution Non-Commercial (BY-NC)
Format Tersedia
Unduh sebagai PDF, TXT atau baca online dari Scribd
भारतवर्षाच्या सांस्कृतिक वाङ्मयात महाभारताचे अपरंपार महत्त्व आहे. वेदांच्या खालोखाल महाभारताला पूज्य मानले जाते.
महाभारताला History of Indian Literature एवढेच नव्हे तर rather a whole literature असे Dr. Winter Nitz म्हणतो. श्री. बाळशास्त्री हरदास यांनी महाभारतावरील व्याख्यानांतून महाभारतातील मुख्य मुख्य पात्रांचे, मूळ श्लोकांचे पुरावे देऊन, अलौकिकपणे यथार्थ चरित्र प्रकटन केले आहे. पुस्तकाचा आकार मोठा असल्यामुळे त्याचे भाग पाडून येथे उद्धृत करण्यात येत आहे.
ह्या भागात महाभारताचे टीकाकार, त्यावरील आक्षेप व त्याकाळचे सांस्कृतिक जीवन या विषयांवरील व्याख्याने आहेत.
Hak Cipta:
Attribution Non-Commercial (BY-NC)
Format Tersedia
Unduh sebagai PDF, TXT atau baca online dari Scribd